महाराष्ट्र

महाळुंगेकरांना मोठा दिलासा: अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ३० तास गायब असलेला वीजपुरवठा अखेर पूर्ववत!

​पुणे (महाळुंगे): काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे महाळुंगे व परिसरातील वीजपुरवठा दुपारपासून खंडित झाला होता. सलग ३० तासांहून अधिक काळ वीज नसल्यामुळे...

स्थानिक वेध

शिक्षण

भर उन्हात विद्यार्थ्यांची परीक्षा नको! PAT-३ वेळापत्रक बदलण्याची शिक्षक भारतीची मागणी

​नितीन पाटील | तालुका प्रतिनिधी चिमूर: राज्यातील वाढत्या उन्हाचा पारा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून, इयत्ता २ री ते ८ वी च्या संकलित मूल्यमापन चाचणी-२...

करिअर

1,405FansLike
0FollowersFollow
- Advertisement -spot_img

संपादकीय

साहित्य

नारायण दादा काळदाते यांच्या स्मारणार्थ पहिले विद्यार्थी कवी संमेलन हर्ष उल्हासत संपन्न

"राखावी बहुतरांचे अंतरे भाग्य येथे तंत नंतर रे" या ब्रीद वाक्यप्रमाने नारायण दादा काळदाते सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी काम केले आहे केज प्रतिनिधि: तालुक्यातल्या बनसारोळा गावातील बनेश्वर...

जेष्ठ कवी नितीन चंदनशिवे (दंगलकार) यांच्या काव्यवाचनाचा लाभ घ्यावा – डॉ जितीन वंजारे.

बीड प्रतिनिधि:- चळवळीतील ज्येष्ठ कवी, शाहू फुले आंबेडकरी विचाराचे विचारवंत सामान्य माणसाची परिस्थिती स्वतःच्या जिभेवर आणून ती लोकांच्या डोक्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे जेष्ठ कवी...

बनसारोळा गावात प्रथमच महाराष्ट्र विद्यालयात विध्यार्थी कवि संम्मेलन.

केज प्रतिनिधि: तालुक्यातील बनसारोळा गावात प्रथमच विद्यार्थी कवि संमेलन होत आहे .वै.नारायणदादा काळदाते यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून शालेय विध्यार्थ्यांना त्यांच्या कला गुणांना चालना...

संस्कृती

ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळणार; शासन पाठीशी खंबीर – मंत्री आदिती तटकरे

​लोणी: प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे घडलेल्या दुर्दैवी ॲसिड हल्ला प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी...

Latest Articles

Must Read